Monsoon
मॉन्सूनबाबत मोठी अपडेट; पुढील 10 तासांत अनेक राज्यांत जोरदार पावसाचा इशारा
देशातील अनेक भागांत मॉन्सूनची वाटचाल अद्याप संथगतीने आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची प्रतीक्षा कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 10 तासांसाठी अनेक राज्यांमध्ये ...
राज्यासह मुंबईकरांना मान्सूनची प्रतीक्षा कायम; उकाड्याने नागरिक हैराण…!
मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असतानाही मुंबईत अद्याप जोरदार पावसाची सुरुवात झालेली नाही. त्यामुळे वाढलेला ...
15 जूनपर्यंत मान्सूनचा जोर कमी राहण्याची शक्यता; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषिविभागाचे आवाहन….!
महाराष्ट्र राज्यात मान्सून दाखल झाला असल्याची घोषणा झाली असली तरी संपुर्णराज्यात समाधानकारक पावसासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ...
आला रे आला… वेळेआधीच मान्सून आला
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी हवामानाबद्दल माहिती दिली आहे. २७ मे रोजी केरळात आगमन होणार आहे. नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात, अंदमान समुद्राच्या ...
महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण नेमकं कसं राहिल; जळगावात किती टक्के पडणार पाऊस?
पुणे/जळगाव । हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जून महिन्यात महाराष्ट्रात पावसाने सरासरीही गाठली नाहीय. यामुळे आता जुलै महिन्याच्या मान्सून पावसाकडे ...
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळधार मुसळधार पाऊस, जळगावातील कशी आहेत स्थिती?
जळगाव/पुणे: आठवडाभर विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून येत्या ४८ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने ...
जळगावच्या मान्सूनबाबत हवामान खात्याकडून महत्वाची अपडेट ; वाचा काय आहे
जळगाव । महाराष्ट्रात वेळेआधी दाखल झालेला मान्सून जळगाव जिल्ह्यात कधी पोहोचेल याची प्रतीक्षा लागली आहे. मात्र अशातच हवामान खात्याने महत्वाची माहिती आहे. जळगावात मान्सूनने ...
मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर ; आगामी चार दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस
जळगाव/पुणे । उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना हवामान खात्याकडून दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते तो मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर ...
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! ४ जूनपर्यंत मान्सूनची महाराष्ट्रात एंट्री, खान्देशात कधी पोहोचेल?
जळगाव । राज्यातील अनेक ठिकाणी अद्यापही सूर्य आग ओकत असून वाढत्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. या गर्मीतून, उकाड्यापासून कधी सुटका होऊन ,मान्सूनचा पाऊस ...
वादळी वाऱ्यांमुळे केळीबागा आडव्या, मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान
रावेर : बोदवड तालुक्यात २६ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांसह महावितरण साहित्य पोल, तार व रोहीत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...














