Tarun Bharat Live

२१व्या शतकातील गांधी : आत्मपरीक्षण आणि संवादासाठी गांधी तीर्थ ठरले प्रभावी व्यासपीठ

महात्मा गांधींच्या विचारांवर तीन दिवसीय गोलमेज परिषदेत सखोल चर्चा महात्मा गांधी यांच्या विचारांची २१व्या शतकातील प्रासंगिकता तपासण्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे २६ ते २८ मार्च ...

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवे वळण; एकनाथ खडसेंचा केसरकरांवर संशय, केले गंभीर आरोप…

नाशिक परिसरात गाजत असलेल्या भोंदू बाबा खरात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण ...

जळगाव- पिण्याच्या पाण्याबाबत धक्कादायक बाब समोर! १५ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा, नागरिकांचं आरोग्य धोक्यात….!

जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत तब्बल १५ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे आढळून ...

मन्यारखेडा येथे ग्रह-राशी-नक्षत्र मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जलयात्रेने भव्य सुरुवात

मन्यारखेडा येथील विश्वातील एकमेव ग्रह, राशी व नक्षत्र मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दिनांक 28 मार्च संध्याकाळी जलयात्रेने उत्साहात प्रारंभ झाला. हा सोहळा 28 मार्च ...

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव जळगाव : राज्य प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या १५० ...

चाळीसगावात हृदयद्रावक घटना! शिवापूर येथे दाम्पत्याची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या; दोन चिमुरडी झाली पोरकी…!

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, एका दाम्पत्याने एकाच झाडाला एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा ...

घरमालक आणि भाडेकरूंसाठी महत्वाची बातमी; भाडेकरूंसाठी १ एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार….!

१ एप्रिल २०२६ पासून घरभाडे भत्ता (HRA) क्लेम करणाऱ्या करदात्यांसाठी नवीन नियम लागू होणार असून, यामुळे करसवलत घेण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कडक होणार ...

जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा धोका; ३० मार्च ते २ एप्रिल ‘येलो अलर्ट’, शेतकऱ्यांची चिंता वाढली

जळगाव जिल्ह्यात पुढील काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यासाठी ३० मार्च ते २ एप्रिल दरम्यान ‘येलो अलर्ट’ ...

सावटावर मात करत भक्तिभावाने रंगलेली चैत्र एकादशी यात्रा; पंढरीत विठ्ठलनामाचा अखंड गजर….!

पंढरपूर प्रतिनिधी: “माझी जिवींची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी… पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणीं वेधले…” या अभंग ओवीप्रमाणेच चैत्र एकादशी म्हणजेच कामदा एकादशी च्या निमित्ताने ...

महाराष्ट्र बोर्डाचा दहावी-बारावी निकाल: संभाव्य तारखा समोर; विद्यार्थ्यांनी ठेवावा अधिकृत घोषणेवरच विश्वास

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे ...