update news
भुसावळ तालुक्यातील सुनसगावात घरफोडी; वडिलोपार्जित वस्तूंसह 41 हजारांचा ऐवज लंपास…
भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे धाडसी घरफोडीची घटना घडली आली असून चोरट्यांनी सुमारे 41 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ...
जळगाव महावितरणला सबस्टेशनसाठीच्या जागांची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून पाहणी
जळगाव शहरातील नागरिकांना अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेकडून हालचाली सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर ...
आंबे खाण्यापूर्वी सावधान! आंब्यामुळे कॅन्सरचा धोका? स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक खुलासा…!
नवी मुंबईतील वाशी मार्केट येथे आंब्यांबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका स्टिंग ऑपरेशनमधून आंबे लवकर पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात ...
तळोदा बायपासवर भीषण अपघात: ट्रकच्या टायरची हवा तपासताना स्फोट; चालकाचा जागीच मृत्यू…!
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. बुधवारी (दि. 6 मे 2026) सकाळी सुमारे 9:45 वाजण्याच्या सुमारास तळोदा बायपास ...
राज्यातील महिला अत्याचार प्रकरणांवर दुर्लक्ष? रोहिणी खडसे यांचा गृह विभागावर आरोप
राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांकडे गृह विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. नसरापूर घटनेचा संदर्भ देत, आरोपीवर आधीच दोन वेळा ...
खवय्यांना महागाईचा धक्का: वडापावपासून थाळीपर्यंत 20% दरवाढीची शक्यता…!
देशासह राज्यातील रेस्टॉरंट आणि हॉटेल उद्योगावर वाढत्या खर्चाचा ताण वाढत चालला असून, त्याचा थेट परिणाम खवय्यांच्या खिशावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वडापाव, स्नॅक्स ...
जळगाव सराफा बाजारात मोठी उलथापालथ: सोनं 3 हजारांनी महाग, चांदीत 7 हजारांची वाढ, ग्राहकांची चिंता वाढली…!
जळगाव सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या आठवड्याभरापासून सतत घसरत असलेल्या दरांना आज अचानक ब्रेक लागला असून, एका दिवसातच ...
माळशेज घाटात एसटी बस व स्कार्पिओचा भीषण अपघात, 3 जण ठार तर 5 जण जखमी….!
माळशेज घाटात महामार्गावर वैशाखरे वळणाजवळ भीषण अपघात झाला असून यात पाच जण हे गंभीर जखमी झालेले आहेत तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एसटी ...
पारोळा तालुक्यात पाणीटंचाई; वाढत्या उष्णतेमुळे भूजल पातळी खालावली, विहीर अधिग्रहित करणार…!
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उन्हाचा तीव्रतेने परिणाम होत असून भूजल पातळी झपाट्याने खाली जात ...















