update news

अमळनेर नगरपालिकेची सभा रखडल्याने अनेक प्रश्न प्रलंबित, नागरिकांसह नगरसेवकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमळनेर नगरपालिकेची मार्च महिन्यात होणारी नियमित सर्वसाधारण सभा अद्याप झालेली नाही. त्यामुळे शहरातील अनेक प्रश्न आणि कामे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर ...

शिंदखेडा तालुक्यात मार्च महिन्यातच पाणी टंचाईचं संकट; महिलांची पाण्यासाठी वणवण, गोधन वाचवायचं कसं ? शेतकरी चिंतेत….!

मार्च महिन्यातच उष्णतेच्या तीव्र लाटेने अंगाची लाही लाही होत असतांना उन्हाच्या झळांसोबतच शिंदखेडा तालुक्यातील डाबली व धांदरणे येथील विहिरीचा जलसाठा कमी झाला आहे. परिसरातील ...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; शेतकऱ्यांना मिळणार आता 30 लाख रुपये, राज्य सरकारने आणली नवीन योजना… कुठे अर्ज करायचा? जाणून घ्या सविस्तर

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ...

भुसावळच्या राजकारणात खळबळ, विरोधी गटाच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी गिरीश महाजन यांची घेतली भेट…!

भुसावळ शहराच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी आपल्या नगरसेवकांसह थेट मंत्री गिरीश महाजन यांची ...

मोठी राजकीय खळबळ; रुपाली चाकणकरांना अटक होणार? रुपाली ठोंबरे पाटील यांचा मोठा दावा….!

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता मोठी राजकीय घडामोड समोर आली असून रूपाली चाकणकर यांना एसआयटीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. ...

फैजपूरमध्ये विराट हिंदू संमेलनास जनसागर उसळला, सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आता तरी हिंदूंनी कटिबद्ध होत जागे व्हावे, गौतम खट्टर यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी महोत्सव निमित्त सकल हिंदू समाजात एकता, सामाजिक बंधूता दृढ व्हावी तसेच हिंदू समाजातील जात, भाषा, आणि पंथ यांचा भेदभाव विसरुन ...

धरणगाव हादरलं; माजी नगराध्यक्षा पुत्राचा भीषण अपघातात मृत्यू; अज्ञात वाहन चालक फरार, परिसरात शोककळा…!

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात बोरगावजवळ सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अविनाश संजय चौधरी असे मृत ...

लाडक्या बहिणींना आज शेवटची संधी! ई-केवायसी न केल्यास कायमचा बंद होणार लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत आज, मंगळवार 31 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रियेत काही त्रुटी राहिलेल्या महिलांसाठी ...

खळबळजनक! नालंदा येथील शीतला माता मंदिरात चेंगराचेंगरी; अनेक भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी…!

अंत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे, नालंदा येथील शीतला माता मंदिरात चेंगराचेंगरी झाली असून यात अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...

देशसेवेत असतानाच वीरमरण! पाचोर्‍यातील CISF जवान बापू कोळी यांना अखेरचा सलाम, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…..!

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी गावचे सुपुत्र आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले जवान बापू उखा कोळी (वय ...