महाराष्ट्र

तर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते…असा आहे १९९६ मधील किस्सा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात सातत्याने होत असते. आताही विरोधी पक्षांचा चेहरा म्हणून ...

वर्ल्ड बेस्ट स्कूलच्या टॉप १० मध्ये महाराष्ट्रातील ३ शाळा

मुंबई : वर्ल्ड बेस्ट स्कूल अवॉर्डचे आयोजन युकेमध्ये दरवर्षी करण्यात येते. यात जगातील सर्वोकृष्ट शाळांची निवड करण्यात येते. समाजाच्या प्रगतीमध्ये शाळांचे योगदान आणि जगभरातील ...

सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोदी सरकारनं केली मोठी घोषणा

नवी दिल्ली : सरकारी कर्मचारी ७ वा वेतन आयोग व डीएच्या वाढीची वाट पाहत असतांना मोदी सरकारने आज केेंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी घोषणा केली ...

शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठा व्हावा यासाठी सरकार राबविणार हे धोरण ; काय आहे पहा..

मुंबई : राज्यातील वीजेची वाढती मागणी आणि शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठा करता यावा, यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे धोरण तयार केले. संबंधित ...

बिपरजॉय चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाचा कोकणातील बहुतांश किनारपट्टीवरील भागांना लाटांचा मोठा तडाखा बसला आहे. गुहागरमध्ये बाग परिसरात कासवांचं संवर्धन केलं जात. ही जागा लाटांच्या तडाख्यानं ...

एकनाथ शिंदेंच्या दोन जाहिरातींबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, थोडे मतभेद झाले, पण…

मुंबई : शिवेसेनेतील शिंदे गटाच्या वर्तमानपत्रातील आलेल्या जाहिरातीवर राजकीय वादळ उठले आहे. यावर आरोप-प्रत्यारोप, खुलासे होत आहेत. शिवसेनेच्या या जाहिरातीमुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे ...

पोलीस भरतीमधील बोगसगिरी उघडकीस; चौघांना अटक

अलिबाग : पोलीस भरती प्रक्रियेत चार उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्या धक्कादायक बाब समोर आली आहे. या चारही उमेदवारांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करून त्यांना ...

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनुसूचित जमातीच्या एकूण १० विद्यार्थ्यांना परदेशात एम.बी.ए., वैद्यकीय शिक्षण, बी.टेक (इंजिनिअरींग ), कृषी, विज्ञान व ...

शेतकरी, कंत्राटी ग्रामसेवकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांना आता १६ ...

पाऊस कधी बरसणार? असा आहे हवामान खात्याचा नवा अंदाज

पुणे : राज्यात बहुतांश ठिकाणी वळवाने हजेरी लावली असली, तरी अनेक ठिकाणी पाऊस झालेला नाही. मृग नक्षत्र ८ जूनला सुरू झाले असून शेतकरी मिरगाचा ...