राजकारण
जळगावातील सात महिलांनी भूषविले महापौरपद, जाणून घ्या नाव अन् त्यांचा कार्यकाळ
जळगाव : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. १६ जानेवारीनंतर महापालिकेचा १६ वा महापौर निश्चीत होणार असून, आत्तापर्यंत महापालिकेत सात महिलांनी महापौर ...
जळगाव महापालिकेसाठी मंगेश चव्हाण निवडणूक प्रभारी, तर आमदार सुरेश भोळे यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती
जळगाव : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रदेश भाजपने चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करून धक्कातंत्राचा वापर केला आहे. दरम्यान या नव्या नियुक्तीचा ...
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. दुसरीकडे, राजकीय अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण ...
निवडणुकीसाठी लागणार ११३६ मतदान यंत्रे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची माहिती
जळगाव : निवडणुकीची आचारस हिता सुरू झाल्यापासून महापालिका प्रशासनाकडून तयारी सुरू असून, बुधवारी (१७ डिसेंबर) मतदान केंद्रांची पाहणी करून त्यासाठी १४५ इमारती देखील निश्श्चत ...
शरद पवारांची राष्ट्रवादी जळगाव महापालिका काबीज करण्याच्या तयारीत, केली मोठी घोषणा!
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.१६ डिसेंबर) झालेल्या मविआच्या नेत्यांच्या बैठकीत जागा वाटपावरून वादंग झाले. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वॉक आऊट केला, तर उद्धव ...
जळगावातील महाविकास आघाडी फिस्कटली; नेमकं काय घडलं?
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या मविआच्या नेत्यांच्या बैठकीत जागा वाटपावरून वादंग झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वॉक आऊट केला, तर उद्धव ...
मोठी बातमी! महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ‘या’ तारखेला होणार मतदान
मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नामनिर्देश पत्र स्विकारण्याचा कालावधी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर, ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाणनी, तर १५ ...
Prithviraj Chavan : पंतप्रधान बदलणार? पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने खळबळ
Prithviraj Chavan : १९ डिसेंबर रोजी भारताचा पंतप्रधान बदलणार आहे, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला असून, यामुळे ...
केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार जावळेंची हिवाळी अधिवेशनात ठोस मागणी
यावल : नागपूर हिवाळी अधिवेशनात रावेर-यावल विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या आमदार अमोल जावळे यांनी मांडल्या. भारताचा सर्वात मोठा ...
…तर देशाचे विभाजन टळले असते : अमित शाह
नवी दिल्ली : काँग्रेसने वंदे मातरमचे दोन तुकडे केले, त्यामुळे देशाचे विभाजन झाले, काँग्रेसने वंदे मातरमचे दोन तुकडे केले नसते, तर देशाचे विभाजन टळले ...















