Latest News
काबूलमध्ये भीषण एअर स्ट्राइक, तब्बल 400 जणांचा मृत्यू? पाकिस्तान आणि अफगाणिस्थान यांच्यातील तणाव अधिक वाढला…!
मध्य आशियातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून काबूल येथे झालेल्या भीषण एअर स्ट्राइकनंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचा दावा समोर आला आहे. या घटनेत ...
जळगाव महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यांच्या पदावरून राजकीय पेच; मतभेदांमुळे स्वीकृत नगरसेवकांची निवड लांबणीवर ?
महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या सात जागांसाठी सुरू असलेली निवड प्रक्रिया राजकीय मतभेदांमुळे लांबली आहे. सुरुवातीला निश्चित वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया १७ तारखेला पूर्ण होणार होती, मात्र ...
गॅस सिलिंडर दरवाढ व तुटवड्याविरोधात शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात आणि वाढत्या तुटवड्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज, १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने ...
भोपालमधील गोळीबारानंतर फरार आरोपी भुसावळात जेरबंद; गावठी पिस्टलसह अटक
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत भोपालमध्ये गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला अटक केली आहे. बसस्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करत असताना आरोपीला ...
सावधान! जारचे पाणी धोकादायक? ओढवू शकतो मृत्यू? पाणी थंड रहाव म्हणून मिसळलं जात केमिकल? सत्य जाणून थक्क व्हाल….!
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लग्नसमारंभ असो किंवा सार्वजनिक कार्यक्रम यामध्ये वापरले जाणारे जारमधील पाणी मशीनमध्ये थंड न ...
चाळीसगावात गोळीबार; एक जण गंभीर जखमी, आरोपी फरार, पोलिसात गुन्हा दाखल…..!
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी परिसरात ...
यावल पूर्व वनपरिक्षेत्रात झाडांची कत्तल करून लाकडाची बेकायदेशीर वाहतूक? चौकशीची मागणी
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात गंभीर प्रकार समोर आला असून यावल पूर्व वनपरिक्षेत्राच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक ...
नार-पार नदीजोड प्रकल्पाला मंजुरी; उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेला ...
‘या’ योजनेत बायपाससह आता मोठ्या शस्त्रक्रिया फुकट होणार; आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा….! जाणून घ्या कोणती आहे योजना?
महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी महत्त्वाची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत या योजनेच्या ...















