Maharashtra News
१३८ कोटींचा सोलर करार; राज्यातील सरकारी रुग्णालये उजळणार हरित ऊर्जेने
मुंबई : फॅसिलिटी मॅनेजमेंट आणि मॅनपावर सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेडने आता सौर ऊर्जेकडे मोठे पाऊल टाकले आहे. कंपनीच्या सहयोगी उपकंपनी ...
नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सर्व जगामध्ये नवकार महामंत्राचा आजच्या पवित्र दिवशी सामूहिक जप होत आहे. आपली संस्कृती ही विश्वबंधुत्वाची आणि शांती प्रस्थापित करणारी आहे. आपल्या संस्कृतीला ...
महाराष्ट्र नक्षलवादमुक्तीच्या उंबरठ्यावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सी-६० जवानांना ‘सी-६० मेडल’ची घोषणा
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेत महाराष्ट्राने मिळवलेल्या नक्षलवादाविरुद्ध यशाचा विशेष आढावा घेण्यात आला. सातत्यपूर्ण कारवाई, अचूक नियोजन आणि धाडसी कारवायांमुळे राज्य ...
आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्व यंत्रणांनी ॲक्शन मोडमध्ये काम करावे, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज संवेदनशील असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी कायम सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात सर्व शासकीय यंत्रणांनी ...
मुख्यमंत्र्यांचे राज्यातील विविध विकास प्रकल्पांना प्राधान्य, दिल्लीत अनेक नेत्यांच्या घेतल्या भेटी
राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि ...
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका; आढळले २५ रुग्ण, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
मुंबई : महाराष्ट्रात कोविड-१९ संसर्गाचे २५ नवीन रुग्ण आढळले, ज्यामुळे जानेवारीपासून राज्यात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या २,३९५ झाली आहे. आरोग्य विभागाने आपल्या निवेदनात म्हटले ...
खुशखबर ! मान्सून महाराष्ट्रात दाखल, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण
मुंबई : प्रखर उन्हाचे चटके सहन करीत असलेल्या नागरिकांसाठी हवामान खात्याने रविवारी सुखद बातमी दिली. अंदमानात दाखल झाल्यानंतर झपाट्याने प्रगती करीत असलेला मान्सून महाराष्ट्रात ...
जल जीवन मिशनचा निधी केंद्राकडून तातडीने मिळावा, दिल्लीत आढावा बैठकीत ना. गुलाबराव पाटलांची मागणी
नवी दिल्ली : जल जीवन मिशन योजनेअंतर्गत राज्य शासनाने विविध कामे केली आहेत. या कामांसाठी आतापर्यंत जवळपास 2 हजार 500 कोटी रूपयांचा निधी खर्च ...
Water shortage: राज्यात पाणीटंचाईच्या झळा ! धरणसाठा आला ३८ टक्क्यांवर
Water shortage : राज्यातील धरणसाठा आता ३८.९५ टक्क्यांवर आलाय. पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, विदर्भातील सर्व मोठ्या धरणांचा पाणीसाठा आता झपाट्याने खाली घसरलाय. एकीकडे तापमानाच्या ...














