Nikhil Kulkarni
परवाना हवा तर मराठीतच बोला, राज्य सरकारकडून कायदा करण्याचा प्रस्ताव !
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह संपूर्ण राज्यात सार्वजनिक वाहतुकीचे साधन असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालवण्यासाठी आता परप्रांतीय दादागिरीला लगाम बसणार आहे. प्रवाशांशी होणारा भाषिक ...
वन विभागाची अनास्था : वागदर शिवरात वनराई खाक, भविष्यात वनवणवा रोखण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता
पिंपळनेर : पिंपळनेर परिसरातील वागदर शिवारात असलेल्या फॉरेस्टच्या डोंगराला मंगळवार सायंकाळनंतर भीषण आग (वनवणवा) भडकल्याची घटना घडली. या आगीत डोंगरावर वृक्षारोपण योजनेंतर्गत नव्याने उगवलेली ...
पाच वर्षांनंतर भारत चिनी पर्यटकांना देणार व्हिसा
नवी दिल्ली : भारत सरकार चिनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे. गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर सुमारे पाच वर्षांपूर्वी ही सेवा बंद ...
चार वाहनांचा अपघात; ११ जण जिवंत जळाले, ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचा संशय
मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात ट्रक, ट्रेलर, स्विफ्ट कार आणि बोलेरो एकमेकांना धडकल्याने मोठा स्फोट आणि आग लागली. या अपघातात दोन निष्पाप मुलांसह ...
‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’ वगळता सर्व मतांचा आदर, शबरीमला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
नवी दिल्ली : सर्व नामवंत लेखक आणि विचारवंतांच्या मतांचा आपण आदर करतो. परंतु, ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’कडून आलेली माहिती आपण स्वीकारू शकत नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च ...
महाराष्ट्र जागतिक गुंतवणुकीचे नवे केंद्र, डेन्मार्कसोबत हरित सागरी भविष्याकडे वाटचाल
मुंबई : उद्योगस्नेही धोरणे आणि सक्षम पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत असून, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब म्हणून राज्याची ओळख अधिक दृढ ...
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने, भारतीय रिझर्व्ह बँकेचा इशारा
मुंबई : मध्यपूर्वेतील सततचा संघर्ष आणि पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेसमोर वाढलेला ऊर्जा खर्च, कच्च्या मालाच्या किमतींचा दबाव, व्यापार प्रवाहातील व्यत्यय आणि वित्तीय बाजारातील ...
वरणगावात वारंवार खंडित वीजपुरवठ्याने नागरिक संतप्त, तर लोंबकळणाऱ्या वीद्युत वाहीन्यांमूळे नागरीकांच्या जीवाला धोका
वरणगाव, (प्रतिनिधी) : एकीकडे वाढत्या तापमानामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले असतानाच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत. त्यात जगदंबा नगरात विद्युत वाहिन्या ...
उष्माघाताला नैसर्गिक आपत्तीचा दर्जा द्या! आ. एकनाथराव खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुक्ताईनगर : राज्यात सध्या उन्हाची लाट पसरली असून वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने नागरिक दगावण्याचे प्रमाण अत्यंत चिंताजनक झाले आहे. या पार्श्वभूमीवर आ. एकनाथ खडसे यांनी ...
पाचोऱ्यात गावठी दारूसह देशी विदेशीची सर्रास विक्री; दारुडे रस्त्यावर, पोलिसांचे सोयीस्कररित्या दुर्लक्ष
पाचोरा शहरात सध्या अवैध दारू विक्रीचा प्रश्न गंभीर बनताना दिसत आहे. गावठी, देशी आणि विदेशी दारू खुलेआम विकली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. ...















