राजकारण
राज्यात १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : आर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वसंध्येला राज्य शासनाने राज्यातील १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला. या बदल्यांमध्ये काही महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात ...
अमरावती लोकसभा संपर्क प्रमुखपदी आमदार किशोर आप्पा पाटील यांची नियुक्ती…!
महाराष्ट्रात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून पक्षाकडून लोकसभा संपर्क प्रमुख ...
अमळनेर नगरपालिकेची सभा रखडल्याने अनेक प्रश्न प्रलंबित, नागरिकांसह नगरसेवकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमळनेर नगरपालिकेची मार्च महिन्यात होणारी नियमित सर्वसाधारण सभा अद्याप झालेली नाही. त्यामुळे शहरातील अनेक प्रश्न आणि कामे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर ...
मोठी राजकीय खळबळ; रुपाली चाकणकरांना अटक होणार? रुपाली ठोंबरे पाटील यांचा मोठा दावा….!
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता मोठी राजकीय घडामोड समोर आली असून रूपाली चाकणकर यांना एसआयटीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. ...
जळगाव मनपात १५२५ कोटींच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजूरी
जळगाव : महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी स्थायी समितीच्या विशेष सभेत २०२६-२७ या वर्षाचे १४५२ कोटी १० लाख रुपयांचे करवाढ नसलेले अंदाजपत्रक सभापती डॉ. ...
PNG कनेक्शन घेतलं नाही तर तुमचा LPG बंद होऊ शकतो, मंत्री छगन भुजबळांचा इशारा…..!
Chhagan Bhujbal on PNG: आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असताना राज्य सरकारकडून महत्त्वाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. ...
भोंदू बाबा प्रसादच्या नावाखाली महिलांना द्यायचा गुंगीचं औषध? अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासा…!
स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडवली असून या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत ...
जमीन गैरप्रकरणात दाखल गुन्हा हा पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने; एकनाथ खडसेंनी सर्व आरोप फेटाळले…!
मानपुर येथील जमीन प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया ...
“पायी वारीची अखंड ओढ… ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ८ जुलैला प्रस्थान, २४ जुलैला विठुरायाच्या चरणी विसावणार…!”
पंढरपूर (अभिजीत अवताडे)भक्ती, परंपरा आणि अध्यात्म यांचा संगम असलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारी यंदा ८ जुलै रोजी दुपारी तीन वाजता आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ...















