Latest News
मंत्री गुलाबराव पाटलांच्या खाजगी विमानात तांत्रिक बिघाड; 2 वेळा केला प्रयत्न पण टेकऑफ होईना…!
राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे आणि राज्यभरात यासाठी मंत्र्यांचे प्रचारार्थ दौरे हे पार पडत आहेत. अशाच एका जिल्हा परिषदेच्या प्रचारार्थ पाणीपुरवठा व ...
सावद्यात शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग; 5 दुकाने जळून खाक, 25 ते 30 लाखांचे नुकसान…
सावदा येथील फैजपुर रोडवरील विश्वसुधा हॉस्पिटल जवळ असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये दि.4 फेब्रुवारी रोजी सकाळी अचानक लागलेल्या आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाली. या ...
“मी स्वतः गोळ्या घालतो…” मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिप ने बीडमध्ये उडवली खळबळ…!
बीड जिल्ह्यातून पुन्हा एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याची उघड धमकी ...
कोल्ड्रिफ कफ सिरप देत असाल तर सावधान ! 4 कोमात महिने, डॉक्टरांचा प्रयत्न यशस्वी; कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे ४ वर्षीय बालकाचा मृत्यू ?
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया येथे गेल्या वर्षी उघडकीस आलेल्या कोल्ड्रिफ कफ सिरप घोटाळ्याशी संबंधित एक अत्यंत दु:खद आणि हादरवून टाकणारी बातमी समोर आली ...
पारोळा तालुक्यातील शेवगे व मुंदाने शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतातील पाण्याच्या मोटारींची चोरी…!
जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील शेवगे आणि मुंदाने परिसरातील शेतशिवारात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत असून परिसरातील पाच शेतकऱ्यांच्या सौर उर्जेवर चालणाऱ्या पाण्याच्या मोटारी चोरल्याची ...
मुंबई एअरपोर्टवर दोन विमानांची धडक? प्रवासी हादरले, मोठी दुर्घटना टळली; नेमकं काय घडलं?
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एक मोठी दुर्घटना टळली. टॅक्सीवेवर एअर इंडिया आणि इंडिगो या दोन विमानांचे पंख्यांचे टोक (Wingtip) एकमेकांना घासल्याची ...
भुसावळ नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी; काही काळ तणाव…!
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर भुसावळ नगरपालिकेची पहिलीच सभा ही भुसावळ नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नुकतीच पार पडली. या सर्वसाधारण सभेत काही विषयांवर चर्चा ...
अपघाताच्या अवघ्या काही मिनिटांआधी अजित पवारांचा शेवटचा फोन; शेवटचा कॉल, शेवटचे शब्द… नंतर घडले भीषण वास्तव…!
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातापूर्वीचा शेवटचा फोन कॉल समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे येत असताना ...














