Latest News
पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही यासाठी प्रशासन सज्ज; मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला पाचोरा नगरपरिषदेचा वेग…
पाचोरा शहरातील प्रमुख नाले, गटारींची युद्धपातळीवर स्वच्छता…. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाचोरा नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाई आणि स्वच्छता मोहिमेला वेग देण्यात आला आहे. शहरातील प्रमुख नाले, ...
जनगणना कामाचा आणखी एक बळी! पुण्यात महिला शिक्षिकेचा अपघाती मृत्यू; राज्यातील एकूण संख्या ४ वर, शिक्षक संघटनांचा संताप!
उन्हाळ्याच्या सुट्टीतही शिक्षकांना सक्तीच्या जनगणना कामाला लावल्यामुळे शिक्षकांमध्ये आधीच तीव्र नाराजी असताना, आता एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यातील ...
रेल्वे भरती आंदोलन पेटले! जळगावात उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; संतप्त उमेदवारांचे मुंडन आंदोलन
रेल्वे विभागाच्या २००७ मधील चतुर्थश्रेणी भरती प्रक्रियेतील मेडिकल पात्र उमेदवारांचे जळगावातील आंदोलन आता अधिक चिघळले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाच्या ...
सोनं-चांदी पुन्हा झालं स्वस्त; जागतिक तणावामुळे दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा…
ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाल्याने सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मौल्यवान धातूंच्या किमती कमी झाल्याने ग्राहकांना ...
मोदी-फडणवीसांवर अश्लाघ्य टीका करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही; बावनकुळेंचा नागपुरातून कडक इशारा
नागपूर : चांदवड येथील शेतकरी मोर्चात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य आणि अश्लील ...
देशातील पहिली इथेनॉल कार ५ जूनला लाँच होणार; मारुती सुझुकीची मोठी घोषणा; जाणून घ्या फीचर्स…!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात फ्लेक्स फ्युएल आणि हायड्रोजन वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याबाबत सातत्याने भूमिका मांडल्यानंतर आता मारुती सुझुकीने मोठे पाऊल उचलले आहे. ...
फैजपूरातील बकरी बाजाराची समस्या पुन्हा जैसे थे; पुढील बाजार भरल्यास जनआंदोलनाचा इशारा…!
फैजपूर शहरातील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार उपसमिती परिसरात भरविण्यात येणाऱ्या बकरी बाजारामुळे वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याचा ...
अमोल कोल्हे यांच्या तक्रारीची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दखल; नाशिक विभागातील ५ जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (RTI) मधील कलम ४ ची शासकीय कार्यालयांमध्ये केवळ ‘औपचारिक’ पूर्तता केली जात असल्याच्या तक्रारीची अखेर नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने गंभीर ...















