Latest News

जळगाव- पिण्याच्या पाण्याबाबत धक्कादायक बाब समोर! १५ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा, नागरिकांचं आरोग्य धोक्यात….!

जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत तब्बल १५ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे आढळून ...

मन्यारखेडा येथे ग्रह-राशी-नक्षत्र मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जलयात्रेने भव्य सुरुवात

मन्यारखेडा येथील विश्वातील एकमेव ग्रह, राशी व नक्षत्र मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दिनांक 28 मार्च संध्याकाळी जलयात्रेने उत्साहात प्रारंभ झाला. हा सोहळा 28 मार्च ...

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव जळगाव : राज्य प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या १५० ...

चाळीसगावात हृदयद्रावक घटना! शिवापूर येथे दाम्पत्याची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या; दोन चिमुरडी झाली पोरकी…!

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, एका दाम्पत्याने एकाच झाडाला एकाच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा ...

घरमालक आणि भाडेकरूंसाठी महत्वाची बातमी; भाडेकरूंसाठी १ एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार….!

१ एप्रिल २०२६ पासून घरभाडे भत्ता (HRA) क्लेम करणाऱ्या करदात्यांसाठी नवीन नियम लागू होणार असून, यामुळे करसवलत घेण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कडक होणार ...

जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा धोका; ३० मार्च ते २ एप्रिल ‘येलो अलर्ट’, शेतकऱ्यांची चिंता वाढली

जळगाव जिल्ह्यात पुढील काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यासाठी ३० मार्च ते २ एप्रिल दरम्यान ‘येलो अलर्ट’ ...

सावटावर मात करत भक्तिभावाने रंगलेली चैत्र एकादशी यात्रा; पंढरीत विठ्ठलनामाचा अखंड गजर….!

पंढरपूर प्रतिनिधी: “माझी जिवींची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी… पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणीं वेधले…” या अभंग ओवीप्रमाणेच चैत्र एकादशी म्हणजेच कामदा एकादशी च्या निमित्ताने ...

सौर कृषी पंप योजनेत अनियमितता तालुका काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : जळगाव (ग्रामीण) तालुका काँग्रेस कमिटीने जिल्ह्यातील सौर कृषी पंप योजनेतील अनियमितता आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारींवरून प्रशासनाचे लक्ष वेधत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना ...

महाराष्ट्र बोर्डाचा दहावी-बारावी निकाल: संभाव्य तारखा समोर; विद्यार्थ्यांनी ठेवावा अधिकृत घोषणेवरच विश्वास

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे ...

भारतीय नौदलात बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी मोठी भरती; 69,100 रुपयांपर्यंत पगाराची संधी, अर्ज सुरू

नवी दिल्ली : Indian Navy मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदलाच्या मेडिकल ब्रांचमध्ये (SSR Medical Assistant) भरती ...