Maharashtra

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : दुसरा दिवस गाजणार; नवाब मलिकांवरुन खडाजंगी, तर शेतीच्या नुकसानाचा मुद्दा वादळी ठरणार

हिवाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसले आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. नवाब मलिकांवर ...

महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल : डॉ. नरेंद्र पाठक

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) | अमळनेरला साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक वारसा लाभला आहे. आता 72 वर्षांनंतर अमळनेरला मराठी साहित्य संमेलन होत आहे. ...

‘ब्लॅक स्पॉट’ : सर्वाधिक अपघातांमध्ये जळगाव जिल्ह्याचाही समावेश

जळगाव : राज्यात रस्ते अपघातातील वर्षभरात मृतांची संख्या वाढत आहे. सर्वाधिक अपघाती मृत्यू होणाऱ्या राज्यातील पाच जिल्ह्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. गेल्यावर्षभरात साडेपाचशेहून अधिक ...

राज्यात पुढील काही तासांत अवकाळी बरसणार; ‘या’ भागात पावसाचा इशारा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यासह देशात ...

राज्यातील प्राथमिक शाळांना दिवाळी सुट्ट्या जाहीर

महाराष्ट्र : राज्यातील प्राथमिक शाळांना दिवाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा संपल्यानंतर शाळांना ८ ते २१ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्या देण्यात आल्या ...

राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास ३१ ऑक्टोबर रोजी राज्य ...

12वी पास आहात? तुमच्यासाठी सरकारी नोकरी उत्तम संधी

By team

12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. जर तुम्हाला पण सरकारी नोकरी करायची असेल तर कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत विविध पदांची भरती ...

सणासुदीच्या काळात महावितरणचा राज्यातील जनतेला वीजदरवाढीचा ‘शॉक’

तरुण भारत लाईव्ह । १६ ऑक्टोबर २०२३। एकीकडे नागरिक महागाईने होरपळून निघत असतानाच महावितरनाणे  ऐन सणासुदीत राज्यातील नागरिकांना वीजदरवाढीचा मोठा ‘शॉक’ दिला आहे. घरगुती ग्राहकांना ...

राज्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार; ‘या’ भागांमध्ये ऑरेंज अलर्ट

राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यात काही भागांत परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणेसह कोकण किनारपट्टी भागात पावसाच्या सरी ...

राज्यातील या जिल्ह्याना आज यलो अलर्ट; हवामान विभागाची माहिती

तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। मागच्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकणी मुसळधार पाऊस झाला. ...