Maharashtra

लाठीमार करण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून अदृश्य फोन ….?

मुंबई : जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या (Jalna lathicharge) घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  अंबडच्या आंतरवली गावात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.  याच ...

महाराष्ट्रात रंगणार प्रो-गोविंदा स्पर्धा; अभिनेता अभिषेक बच्चन असणार ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर

तरुण भारत लाईव्ह । ३ सप्टेंबर २०२३। महाराष्ट्रात  आता प्रो-गोविंदा स्पर्धा रंगणार आहे. यामुळे राज्यभरातील गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेत आपले ...

राज्यावर दुष्काळाचे ढग; काय आहेत हवामान विभागाचा अंदाज?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. शेतीची कामे खोंळबली आहेत. अनेक भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट ...

दहावी – बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; असा पहा निकाल

तरुण भारत लाईव्ह । २८ ऑगस्ट २०२३। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी – बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल हा समोवारी दुपारी ...

जेजुरीतील खंडेरायाचा गाभारा ‘इतके’ दिवस राहणार बंद

तरुण भारत लाईव्ह । २८ ऑगस्ट २०२३। जेजुरी सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून तो या नावाने प्रसिद्ध ...

मोठी बातमी! राज्यातले 22 आमदार युरोपच्या दौर्‍यावर, कधी पासून?

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे 22 सदस्य आज युरोपच्या दौर्‍यावर रवाना होत आहेत. या सदस्यांसाठी 24 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर, 2023 या कालावधीत ...

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ; पावसाबाबत हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज

पुणे : राज्यात जून महिन्यात महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात दमदार हजेरी लावली. यामुळे पेरण्या मार्गी लागल्या. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच ब्रेक ...

खान्देशातील जुनं जाणतं नेतृत्व हरपलं; माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन

By team

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : अवघ्या महाराष्ट्रात मुलूख मैदान तोफ म्हणून प्रचलित असलेल्या अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने ...

Rain Update : राज्यात पुन्हा पावसाचे पुनरागमन, कधीपासून?

जून महिन्याच्या शेवटी पाऊस सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात त्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला होता. भारतीय हवामान विभागाकडून 18 ऑगस्टनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात ...

हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट; पुढील 24 तासात राज्यात काय स्थिती?

मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून पावसाबद्दलची महत्त्वाची अपडेट पुढे आली आहे. राज्यात सततच्या पावसाचा जोर ओसरला असून कोणत्याही जिल्ह्याला पुढील २४ तासांकरिता रेड, ऑरेंज किंवा ...