Manoj Mukund Naravane

भारताने एक इंचही जमीन गमावली नाही, माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांची माहिती

नवी दिल्ली : २०२० च्या पूर्व लडाखमधील संघर्षादरम्यान भारताने कोणताही भूभाग गमावला नाही. भारतीय लष्कराच्या निर्णयात राजकीय नेतृत्वाचा हस्तक्षेप होत नाही. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित ...