Bharti Savarne

“नवनीत राणा सी ग्रेडच्या पॉप्युलर हिरोईन: विजय वडेट्टीवारांची टीका; पगारापेक्षा जास्त बोलू नये म्हणत रवी राणा यांचाही पलटवार”

नागपूर: राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आता खालच्या पातळीवर पोहोचला असून वैयक्तिक चिखलफेक सुरू झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार ...

​जळगाव जिल्ह्याला “आरोग्य संपन्न” करण्यासाठी पालकमंत्र्यांचे जनआंदोलनाचे आवाहन

जळगाव, 27 एप्रिल – “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियानाला जनआंदोलनाचे रूप देत प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, ...

१२ वी निकालाची प्रतीक्षा संपणार! ‘या’ दिवशी जाहीर होण्याची शक्यता; असा करा रिझल्ट चेक

पुणे: राज्यातील सुमारे १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून घेण्यात आलेल्या १२ ...

​विधानपरिषद निवडणूक: शिंदे गटात ८ जणांची नावे चर्चेत; कुणाला मिळणार संधी?

​मुंबई:महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन ...

सासऱ्यांचा आदर्श पुढाकार: विधवा सुनेचा पुनर्विवाह; शेगावातून माणुसकीचा उज्ज्वल संदेश

शेगाव येथे माणुसकी, समजूतदारपणा आणि सामाजिक जबाबदारीचा सुंदर आदर्श पाहायला मिळाला. सासऱ्यांनी आपल्या विधवा सुनेला लेकीप्रमाणे मान देत तिच्या पुनर्विवाहाचा घेतलेला निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ...

इराणचा होर्मूझ नाकेबंदी संपवण्याचा प्रस्ताव; अमेरिकेच्या भूमिकेकडे लक्ष

मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती कायम असताना होर्मूझ सामुद्रधुनी केंद्रस्थानी आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणने या महत्त्वाच्या सामुद्रधुनीवरील नाकेबंदी संपवण्याचा प्रस्ताव पुढे ...

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; ८ वाहने जप्त, वाळू माफियांचे धाबे दणाणले

​जळगाव:जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ...

धुळे-नंदुरबार भविष्यातील औद्योगिक हब; फडणवीसांचा विश्वास

धुळे: देवेंद्र फडणवीस यांनी धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे भविष्यात राज्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनतील, असा विश्वास व्यक्त केला. शिरपूर तालुक्यात औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी ...

रिक्षा-टॅक्सी चालकांना आता ‘मराठी’ अनिवार्य; २ मे पासून कडक अंमलबजावणीचे संकेत

​मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक मोठा बदल करण्याच्या तयारीत परिवहन विभाग असून, आता रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित (ओला-उबर) वाहन चालकांना ‘व्यवहारिक मराठी’ येणे ...

महाराष्ट्र होरपळला! अकोला, अमरावतीत पारा ४५ अंशांच्या पार;तर उष्माघाताने राज्यात ४ बळी

महाराष्ट्र: राज्यावर सध्या सूर्य कोपल्याचे चित्र असून संपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानाने उच्चांक गाठला असून, ...