महाराष्ट्र

धुळ्यातील प्रसिद्ध रिलस्टार शिवम यादव याने तापी नदीत उडी घेऊन केली आत्महत्या, धुळ्याच्या एकता नगरात हळहळ…!

धुळे शहरातील एकता नगर परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय प्रसिद्ध रिलस्टार शिवम यादव या तरुणाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली ...

शहादा- २० हजारांची लाच घेताना कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात; जिल्हा परिषदेचे दोन कर्मचारीही ताब्यात…!

नंदुरबार – अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेअंतर्गत मंजूर कामाच्या प्रशासकीय मान्यता आदेशाची प्रत देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना शहादा येथील कंत्राटी अभियंत्यास लाचलुचपत ...

धावत्या कारला अचानक आग, पाच जणांचा दुर्दैवी अंत

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला असून, धावत्या कारला लागलेल्या आगीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना राजस्थानातील अलवर ...

बेघर व्यक्तीला मुलं पळवणारा समजून काही जणांकडून हल्ला; 5 ते 6 अज्ञात व्यक्तींविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा…!

नंदुरबार जिल्ह्यात अलीकडे “मुले पळवणारी टोळी सक्रिय आहे” अशा अफवा पसरत असल्याचे समोर आले आहे. या अफवांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 28 एप्रिल 2026) समशेरपूर ...

8 तासांपेक्षा जास्त काम केल्यास डबल पगार; कामाच्या तासाचा नियम बदलला, नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा….!

देशातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारे नवे नियम लागू करण्यात आले असून 1 एप्रिलपासून नवीन कामगार कायदे देशभरात अमलात आले आहेत. या बदलांमुळे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ...

बाष्पीभवनामुळे हतनूर धरणाच्या पाणीपातळीत 3 टक्क्यांनी घट; पाणी कपात होणार ?

जळगाव जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा गंभीर परिणाम आता जलसाठ्यावरही दिसून येत आहे. तीव्र उन्हामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्याने सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाची पाणीपातळी ...

वरणगावात वीज प्रश्नावर नगराध्यक्षांचा अल्टिमेटम; स्वतंत्र उपकेंद्राची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात वाढत्या वीज समस्येमुळे परिस्थिती गंभीर बनली असून नागरिकांचा तीव्र संताप उफाळून आला आहे. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, ...

नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणींना केवायसी अभावी लाभ बंद

नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागातील बलवंड परिसरातून हंगामी रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या ऊसतोड कामगार महिला लाडकी बहिणी योजनेला मुकणार आहेत. सप्टेंबर महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांमध्ये ...

कर्ज दिलं पण व्याजाचे पैसे परत न केल्याने सावकाराकडून महिलेवर अत्याचार, 200 ते 300 अत्याचाराचे व्हिडिओ; पीडितेच्या दाव्याने खळबळ….!

सावकाराने कर्ज दिलं मात्र त्याच व्याज महिलेने दिलं नाही म्हणुन सावकाराकडून महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून महाराष्ट्र या घटनेने पुन्हा हादरला ...

बच्चू कडूंचं ठरलं…शिंदेच्या शिवसेनेत करणार पक्ष प्रवेश; विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय उलथापालथ…!

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यातच माजी मंत्री बच्चू कडू यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ ...