Latest News
२५ लाखांमुळे वाचली आयुक्तांची खुर्ची, भूसंपादनाच्या रकमेप्रकरणी जप्ती टळली
जळगाव : शिवाजी नगरातून जाणाऱ्या ममुराबाद रस्त्यासाठी ५ मीटर जागेचे भूसंपादन मनपातर्फे करण्यात आले होते. परंतु त्या जागेची रक्कम अदा न केल्याने न्यायालयाने आयुक्तांची ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेल्वेचे विशेष आवाहन; सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईकडे रवाना होतात. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरक्षित, ...
हॉकर्सला पाच दिवसांत पर्यायी जागा द्या ! महापौर दीपमाला काळे यांचे प्रशासनाला आदेश
जळगाव : शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमुळे हॉकर्स बांधवांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आणि पर्यायी जागेचा प्रश्न यावर महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
जळगाव रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार; एस्कलेटर, वाहनतळ आणि अतिरिक्त तिकीट खिडकीची सुविधा
प्रवाशांना अधिक चांगल्या आणि सुलभ सेवा देण्यासाठी मध्य रेल्वेने जळगाव रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला असून, लवकरच स्थानकाचे रुपडे बदलणार आहे. स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी ...
मुक्ताईनगर येथे ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाची महत्त्वाची बैठक संपन्न…!
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाने आपली कंबर कसली असून, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी खडसे फार्म, मुक्ताईनगर येथे एका महत्त्वपूर्ण संघटनात्मक ...
मुक्ताईनगर- मेहुणमध्ये कौटुंबिक वादातून लाठ्या-काठ्यांनी तुफान हाणामारी; 7 जणांवर गुन्हा….!
जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण येथे कौटुंबिक वादातून लाठ्या काठ्यांनी हाणामारीची गंभीर घटना घडली असून, या प्रकरणामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून ...
बिहारच्या राजकारणात मोठी आणि ऐतिहासिक उलथापालथ…! नितीश कुमार बाजूला, BJP-JDU ‘रिव्हर्स फॉर्म्युला’ने नवं सरकार स्थापन होणार…!
बिहारच्या राजकारणात मोठी आणि ऐतिहासिक उलथापालथ होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर आता बिहार राज्यात ...
शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत मोठी अपडेट! कर्जमाफी पूर्ण झाल्यावरच नवीन कर्ज; बळीराजाच्या प्रतीक्षेत वाढ….!
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत तसेच नवीन कर्ज कधी मिळणार याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नवीन पीक कर्ज कधी ...
पोलीस दलात खळबळ….पोलिस कोठडीतील हत्या प्रकरण; पोलीस दलातील 9 जणांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा जाहीर…!
तामिळनाडूतील गाजलेल्या सथानकुलम पोलीस कोठडीतील हत्या प्रकरणात अखेर न्यायालयाचा मोठा आणि ऐतिहासिक निकाल समोर आला आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणात तमिळनाडू ...















